२४ फेब्रुवारी ते ६ मार्च २०१६ दरम्यान खेळविली गेलेली २०१६ आशिया कप ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा होती. सदर स्पर्धेचे हे १३वे व बांग्लादेशमध्ये होणारे ५वे वर्ष होते. ही स्पर्धा प्रथमच ट्वेंटी२० प्रकारात खेळविली गेली. यजमान बांग्लादेश शिवाय या स्पर्धेत श्रीलंका, भारत, पाकिस्तान व १९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान खेळविण्यात येणाऱ्या २०१६ आशिया कप पात्रता स्पर्धेचा विजेता संग सहभागी झाले. ६ मार्च २०१६ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशला नमवून भारतीय संघाने सदर स्पर्धा सहाव्यांदा जिंकली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला.
आशिया कप २०१६ पात्रता फेरीचा अंतिम गुणफलक[८]
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान
भारत १६६/६ (२० षटके)
वि
नाणेफेक : बांग्लादेश, गोलंदाजी नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी श्रीलंकेच्या १२९ धावा ही असोसिएट संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० मधील निचांकी धावसंख्या नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी बांगलादेश संघाने आंतरराष्ट्रीय टी२० मधील दुसऱ्या डावात प्रथमच पूर्ण संघाला बाद केले. वि
भारत ८५/५ (१५.३ षटके)
नाणेफेक : भारत, गोलंदाजी खुर्रम मन्झुरचे पाकिस्तान कडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणप्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताची ८३ ही निचांकी धावसंख्या नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये बांगलादेशचा श्रीलंकेविरुद्ध पहिला विजय नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी मोहम्मद नवाझचे पाकिस्तान कडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण१०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारा पाकिस्तान हा पहिलाच संघ ह्या सामन्याच्या निकालामुळे संयुक्त अरब अमिराती स्पर्धेतून बाद वि
भारत १४२/५ (१९.२ षटके)
नाणेफेक : भारत, गोलंदाजी ह्या सामन्याच्या निकालामुळे भारत अंतिम सामन्यासाठी पात्र कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये २०० षट्कार मारणारा महेंद्रसिंग धोणी हा पहिलाच खेळाडू नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी ह्या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश अंतिम सामन्यासाठी पात्र तर पाकिस्तान व श्रीलंका स्पर्धेतून बाद वि
भारत ८२/१ (१०.१ षटके)
नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी पवन नेगीचे भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणउर्वरित (५९) चेंडूंच्या दृष्टीने भारताचा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात मोठा विजय नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी इफ्तिकार अहमदचे पाकिस्तानतर्फे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणआंतरराष्ट्रीय टी२० मध्ये २०० चौकार मारणारा तिलकरत्ने दिलशान हा पहिलाच फलंदाज ठरला. वि
भारत १२२/२ (१३.५ षटके)
नाणेफेक : भारत, गोलंदाजी पावसामुळे सामना प्रत्येकी १५ षटकांचा करण्यात आला.